Thursday, November 5, 2009

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch3

सुतगड्ढीबजल पोवारानी कि"चितशी कङ्कपना दिली. तसेच तरवदी घाटाची कङ्कपना दिली.
मी पाचला उठलो. शाळेशेजारचे श्रीयुत श्री. दखाोबा व पोवार याचा निरोप घेऊन निघालो. उपाहारगहात चहा घेतला. 5 - 55ला ह्नवास सुज्ज् झाला. लवकरच एक - दोन म्रलानतर तरवदी घाट लागला. हा पुणे बेंगलोर दरह्णयानअया तीन मोठह्ला घाटामAये मोडतो. हा 3।। ते 4 म्रल आहे. बाधणी सुदर आहे. पाऊस लागला. पावसात घाट चढएयाची ही पहिलीच वेळ. 3/4हख़न अधिक घाट चालत चढलो. पण खास झाला नाही. निपाणीस थाबङ्कयामुळे हा घाट सकाळीच चढावयाला मिळाला हे उखाम झाले. हा घाट बेळगावहख़न सुमारे 45 म्रल, पुएयाहख़न सुमारे 214 म्रल अतरावर आहे. या घाटाअया माखयावर आबोलीकडे र्रैंता जातो. तोच पुढे सावतवाडीहख़न गोङ्मयाला जातो. येथून काही भाग उच पठारी आहे व मग उतरणीला लागतो. जाताना तीन लोकवाहक (ट-क्ष्स) आमचेपुढे आले, ते अएयत हळूहळू उतरले ह्णहणून आह्णहालाहि वेगाने उतरता आले नाही.
वाटेत सकेरि नावाचे एक मोठे ग्रुाम असून तेथे नवीन साखर कारखानाहि झाला आहे. फार आवडले हे गाव. येथे मु,ाम करावासा वाटला. येथून गोकाकचा 28 म्रलाचा फाटा लागतो. येथे उपाहारगहात 1चितच रेडिओ आढळतो, पण खानावळीतून रेडिओ दिसले. गुतूर वज्ज्न चिकालगुड येथे चहा घेतला. आज तरवदी व सुतगड्ढी ही दोन टेधशधस होती व सूतगड्ढीचा घाट हेहि एयात जमा झाले. हखारगी अलिकडे सुमारे 3 - 4 फलाॄगावर माझी गाडी मागील चाक (पनवेल येथे फेब्रुुवारी 64 मAये बसवलेली टह्लूब) जुना टायर (मे 61) पक्ष्चर झाले. या महान सफरीत चाकी बिघडएयाची पहिलीच वेळ. थोडा वेळ साAया हातपपाने हवा भरत वेळ माज्ज्न नेली. वाटेत एक पोलीस दिसला, एयाला हि"दी भाषेत विनती केली, मदतीसाठी ह्नयएन केला. र्रैंता अगदीच निमलनुङ्घय होता. अगदी 1चित असा ह्नवास करणे भागच पडले. सुतगड्ढी गाव लवकरच येइलल असा अदाज होता. पोलिसाने सागितले की येथून जवळच हखारगी लागेल तेथे काम होइलल. सूतगड्ढीअया अलिकडे हखारगी गाव आहे हे आह्णहाला काल पोवारानी सागितले होते. पण आह्णही विसह्वन गेलो होतो. ह्णहणून आह्णही फार घाबज्ज्न गेलो होतो. हखारगीला दोन दुकानात दुर्ज्ज्ैंतीला नकार मिळाला. अशी ही पहिलीच वेळ. ह्णहणून गावात जात होतो तोच एक गर्हैंथ भेटला. एयाने आणखीन एका र्रैंएयावरचे दुकान सागितले. ते पाहावयाला ह्नभाकर गेला. मी एयाअयाशी बोलत असता एयाने आमचा सवल वखाात ऐकून एका र्ैंथानिक माणसास कानडीत सागून नकार दिलेङ्कया पहिङ्कया दुकानदाराकडे (अप्तपासाहेब) एया माणसाबरोबर मला नेले व मग काम झाले. तो पाठविणारा माणूस ह्णहणजे जणू "दखा येऊनिया उभा ठाकला' असे वाटले. एयाने पाठवलेला माणूसही चागला होता. एयाने कानडीत एया सायकलवाङ्कयाला सागितल. तेथे एक तास गेला. एक पक्ष्चर, चाकाचा थोडा डग काढणे, कि"चित ब्रुेक दुर्ज्ज्ैंती, फं 25 प्रशात. एया दुकानदाराला कोङ्कहापूरअया देवीचे पेढे दिले. आमअया अदाजाह्नमाणे पक्ष्चरसाठी पाणी लाबून आणणे भाग होत व एयाची तरबेत बहमदा बरी नसावी, ह्णहणून अप्तपासाहेबानी नाकारले असावे. एयानेच सूतकड्ढीअया पुढे घाट आहे असे सागितले. तेथे घाट आहे असे आह्णहाला कोणीच सागितल नङ्महत. घाट असङ्कयामुळेच लूटमारीला र्जौंती सोप्तप जात असाव. कारण वाहन चटकन उतरविणे कि"वा चढवणे यो्रय नसते व किएयेकदा अशक्ष्य असते. येथून चार म्रलावर सूतकड्ढी आहे. ह्णहणजे बेळगावहख़न सुमारे 14 म्रल. शेवटी आह्णही सुतकड्ढीला आलो.
सुतगड्ढी हे लुटमार, वाटमारी याबजल जगात कुह्नसिज आहे अस कळल होत. एयातून पूर्वी एका जमलन ह्नवाशाला ठार मारल गेल. एयामुळे विशेषत: जमलन लोकाना तर याची फारच माहिती आहे. एयावेळी भारतात एयाबजल फारच चचाल झाली. हा घाट चढायला सुमारे 12। नतर सुज्ज्वात केली. येथे फार दाट वन आहे. मुबइल - बगळूर र्रैंएयावर एवढे कोठेच नाही. लुटाज्ज् लोक झाडावर बसून खाली जाणाङ्खयावर एकदम झडप घालतात ह्णहणून कोणी झाडावर बसले आहे का असे पाहात गेलो. येथे ट-क देखील आडवून लुटएयाचे ह्नकार झालेले आहेत. याअया तावडीतून जीवत सुटणेही कठीण व सुटलो तर वैंानिशी सुटणे देखील अशक्ष्य. हा पुणे बगलोर या सुदर र्रैंएयावर, चऊाह्नमाणे एक डाग आहे. पण ह,ी घाटात सुधारणा झालेली आहे. घाटाअया अगदी जवळची झाडे तोडएयात आलेली आहेत. पण येथील सङ्गीसाश्र्लदयल खरोखरच नितात रमणीय आहे. शेवटी शेवटी घाट पायी चढणे अवघड झाले. आपण का चढू शकत नाही ते लक्षात येइलना ह्नथम. मग लक्षात आले की या मनमोहक वनावर मोहख़न गेलो व आता लक्षात आल की आज आपण सकाळपासून काही उपाहार घेतलेला नाही. अस हे मनाला भाह्वन टाकणार नियतीच लेण असच अखड पिऊन ंयाव. निसगालने आपली दा्रलत मुं र्हैंताने येथे उधळलेली आहे. पण आपण माख उधळत न जाता सथ गतीन तिचा र्औंवाद घेत मागल आक्रुमिला पाहिजे. एयातून या वषाल ऋतुत तर हे लेण अस वाटत की, उपवर युवतीने हिरवा चूडा घातला की तिअया साश्र्लदयालचा अथवा आनदाचा कोणालाही हेवा वाटावा. "ये हरियाली आ्रर ये र्रौंता.'
घाटातून फार 1चितच एयाअया लाबीचा उ,ेख आढळतो. येथे माख 5 फलाॄग लाबीचा असङ्कयाच लिहिलेल आहे. पण ते खर वाटत नाही. 1।। म्रल तरी आहेच.
घाट सपता सपता झाडीतून अचानक कुणी एक हएयारधारी इसम आमअयासमोर आला. आह्णही दोघही घाबरलो. वाटल आता काय होणार? पण सुद्रवाने तो आला तसाच परत गेला नि परमेरि कपेने आह्णही सही सलामत यातून पार झालो.

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch2

सातारला आह्णही पाठ टेकली.आह्णही "सायकल ह्नवासी' ह्णहटङ्कयावर साAया हातपपाची खरेदीहि र्ैंर्वैंतात झाली. ताडपखीची एक पिशवी विकत घेतली. आता "जग ह्नवास' तेहि सायकलवर करएयाअया आमअया "वि"चवाचे बिङ्खहाड पाठीवरती' असलेङ्कया ससारात आवैयक गोङ्गींची भर पडत होती. माझी रासहि विंचू.
सकाळी चहा घेऊन कोङ्कहापूरकडे निघालो. मु्रूय र्रैंएयावर येताच वषालऋतूने सलामी दिली. कङ्खहाडला ह्नभाकरअया मिखाअया घरी गेलो. तेथे र्ैंनान केले. एका मु,ामाहख़न दुसङ्खया मु,ामाकडे पोहोचताना वाटेत मAयेच र्ैंनान केले असा या सपूणल सायकल ह्नवासातील एकमेव ह्नसग होय. एया मिखाचे नाव होते सुरेश जोगळेकर. तो निरोप घेताना ह्णहणाला, "तुमअया विक्रुमाचा मला अभिमान वाटतो, माझा एक मिखहि असाच सायकलवर दूर दूर जायचा. पण एयाला ट-कअया साख—या धज्ज्न सायकल चालवताना मजा वाटायची, या साखळी पकडएयातूनच एयाला अपघात झाला, जधमाचे दुखणे मागे लागले, तुह्णही कधीहि एया मोहात पडू नका!' आह्णही या पूर्वी व नतरहि असा ह्नयएन केला नाही. खरोखर, असे धडे देणारी, साधी, साधी माणस या ह्नवासात खूप भेटली. मूळात माणूस चागलाच असतो, मदत, स,ा वग्ररे निर्:ैंवार्थीपणे देतो. एयानतर आह्णही कधीहि ट-कअया साख—याकडे ढुकूनहि पाहिले नाही.
भर पावसात आह्णही कोङ्कहापूरकडे वेगात जात होतो. आह्णही नेहमी सूयालला साक्षी ठेवून फं दिवसा ह्नवास केला. पाऊस पडतोय ह्णहणून कुठे आडोशाला थाबलो नाही. आह्णही भर पावसा—यात निघालो ह्णहणून आह्णहाला निघताना, निणलय घेताना व निघाङ्कयावर चि"ता वाटत होती, पण आपङ्कया मनात सायकल ह्नवासाला जायचा विचार आला आहे, तो बदलएयापूर्वीच कायालधिवत ङ्महायला पाहिजे, कारण कुणीहि झाल तरी माणसाअया मनाअया लहरीपणाबजल काही खाखी देऊ शकत नाही. खेरीज दीघल जग ह्नवासात पाऊस गाठणारच, एयाला भिऊन ह्नवास का टाळायचा? उलट ऐन पावसात, तोंडावर सरींचा सपकारा घेत, पापएया थरथरवत, पायडल मारएयात मजा आहे, साहस व मा्रज आहे. पावसा—याचा आह्णहाला असा फायदा झाला की काहीवेळा पाऊस, ऊन, थडी, वारा याप्रकी काहीच नसे व अशा वातावरणातून ह्नवास करएयास एका ृङ्गीने सुलभता येऊन गमत वाढायची. पावसा—यातील सङ्गीसाश्र्लदयालला तोड नाही. पाएयाची टचाइल भासत नाही. उधहाचा खास कमी होतो. उखारेतील ह्नचड उधहा—यापेक्षा हे बरे! एया काळात वषाल सहली ह्वढ नङ्महएया!
कोङ्कहापूरअया वेशीवर सAयाकाळ झाली. मी पुएयात अया ठिकाणी नोकरी करत होतो, तेथील एक कमलचारी चिटणीस हे मूळचे कोङ्कहापूरचे होते. एयाचा पखाा माअयाकडे होता. एयाचा आता उपयोग झाला, पण एयाअया घरास कुलूप होते. आह्णही तेथे ङ्महराडह्लात उतरलो. पण जवळच गोठा असङ्कयाने डास चावू लागले. कुबट वास सहन होइलना. शेवटी आह्णही र्रैंएयाअया कडेला अग दुमडून पडलो. तेथे चा्रकशाचा थोडा खास झाला. आह्णही पुधहा, पुधहा आमचा खरेपणा सागितला. ह्णहणून र्पोैंटाचे आयकाडल जवळ बाळगा.
तेथून बाहेर पडलो. थोडीशी खिमता आली. ह्नभाकरला ह्णहणालो, "अरे, यासाठी तर ह्नवास करायचा! जग पहायचे, असे अनुभव घरात बसून मिळणार आहेत का? जाऊ दे! आता, वाइलट ते विसरायचे, चागले ते लक्षात ठेवायचे! दश्र्न शो र्मैंट गो आह्यन!' या माअया समजविएयाने ह्नभाकर हसू लागला व ह्णहणाला, "मला चि. खय. खानोलकराची एक कविता आठवली, अनुभव मिळतो थोर परतू पचवाया तो कठीण, शिङ्मया घालणे हाती उरते, पचवा सारे जपून!' दोघानाही हसू फुटले. राखी नतर पहाट होते तसे दाज्ज्ण दु:ख झेलङ्कयावरहि आनद वाढू लागतो. सकटावर, दु:खावर हसत मात करएयातच पुज्ज्षाथल लपलाय!
पण एक केले. असा विदारक अनुभव देणाङ्खया कोङ्कहापूरला आह्णही ताबडतोब राम राम ठोकला. सायकलवर टाग मारली आणि निपाणीकडे निघालो. ह्नवास सुज्ज् झाला. भुज्ज्भुज्ज् पाऊस, मोकळी हवा होती. "काळ' आणि "निसगल'च माणसाला सावरतो व परमेरिाची कपाृङ्गी! देवी अबाबाइलस पेढे अपलण कज्ज्न निघालो.
आह्णहाला वाटले सकाळी निघता आले असते तर बेळगावला गेलो असतो. पण झाले ते यो्रयच. कारण आज 24 म्रल जायला सुमारे 5 तास लागले. खेरीज निपाणीनतर लगेच तरवदी घाट आहे हे आह्णहाला माहीत नङ्महते. मु,ाम घाटाजवळ असावा ह्णहणजे सकाळी निघताना उएसाहाने घाट चढून जाता येतो. पण आता एयात बदल झालाय. शिवाय सुतगड्ढी होती व कोङ्कहापूर बेळगाव अतरही फार एयामुळे आजचा निपाणीला मु,ाम झाला हे फारच उखाम झाले. पहिले 5 - 7 म्रल तर विज्ज्ज वारा अफाट होता, मोसमी वारे होते. इतका उलटा वारा यापूर्वी कधीच अनुभवला नङ्महता. पाऊसही अधूनमधून बराच पडत होता. कोङ्कहापूरहख़न 12 म्रलावर कागल गाव आहे. हेच सAयाच महाराङ्ग-ाच पूना बेंगलोर र्रैंएयावरचे शेवटचे गाव आहे. गाव छान आहे. येथील ड.ढ. कस्टीनमधील पदाथाॄचे दर र्ैंर्वैंत आहेत. यापुढे ह्णह्रसूर राअयात, आजअया कनालटकात ह्नवेश केला. - 25 जून 64 तारीख असावी. तबाखू व कापूस याचा ह्नदेश ओसाड असतो ह्णहणूनच की काय निपाणीपयॄतचा बहमतेक भाग ओसाड, कठीण चढ व टेकडह्लाचा होता. पुएयातील ह्नियजनाची फार आठवण झाली. तसच असही वाटल की, आइलच गावाला पोहोचङ्कयाच पखही आल असेल.
निपाणीत फार थड हवा होती ह्णहणून व तरबेतीला जपायला हवे ह्णहणून चागला आसरा शोधणे आवैयक होते. ह्नभाकरला योगायोगाने ड.ढ. र्ैंटस्डवर एक खराखुरा समाजसेवक, श्री. पोवार भेटला ह्णहणून फार छान सोय झाली. एका छोटह्लाशा साAया ह्नाथमिक शाळेत सोय झाली. जमीन नीट केलेली नङ्महती, फरशीचे विचाज्ज्च नका. मग वीज कोठून असणार! झोपडी अशी होती की कधी पडेल की काय हे सागता येत नङ्महते असे ह्णहणावेसे वाटते. सुतगड्ढीबजल पोवारानी कि"चितशी कङ्कपना दिली. तसेच तरवदी घाटाची कङ्कपना दिली.

इकडे तिकडे चोहीकडे साध्या सायकल वरून सगळीकडे ch1

I am planning publish my father's marathi book in unicode format.
Ramchandra Kanitkar travelled by bicycle thruout India in 1964-65. He travelled 16000 Kms in 249 days.
He shared his experience. You may not get smooth marathi here as unicode converter has some issues. I will keep copy of book in pdf for better reading later.
--------
इकडे तिकडे चोहीकडे
साAया सायकलवज्ज्न सगळीकडे!
22 जून (22 जून 1897 रस्डची हएया) 1964 ला अचानक मनात आल नि लगेच फं 18 तासात गुपचूप निघालोही.
खरोखर आञ्च्यालचीच गोङ्ग आहे. माझ वय तेवीस वषालच! सळसळत ताज्ज्एय! खरे तर, गाएयाअया, र्ैंवप्तनाअया आकषलणाने बेधुद ङ्महायचे ते दिवस होते. माअया मनात माख वेगळच "साहस' उसळत होत. अगातून उएसाह ओसडत होता फं एकाच गोङ्गीसाठी! वाटल नि 23 ला निघालोही, मी 60 ह्वपये महाराङ्ग- बह्यकेतून काढून! माअया साथीदाराकडे होते 40 ह्वपये.
यापूर्वी 165 कि.मी. सायकल एका दिवसात चालवली होती. खर तर राजकपूरचा "सगम' हा चिखपट मी 26 जून 1964 रोजी पहाणार होतो. आरक्षणही केल होत. 22 जून पासून एकटह्लाने सायकल घेऊन जगह्नवासाला सुज्ज्वात करायचा मी निञ्च्य केला. ह्नभाकर हा पूर्वी माअयाबरोबर अशा ह्नवासाला आला होता ह्णहणून मी फं एयाला एकटह्लालाच ही योजना सागितली. एयाला तसा इतका उएसाह नङ्महता. एयाला खर वाटेना, पण सोबत मिळतेयश्र्न तर चला, या मनर्:िैंथतीत तो होता. एयाने ह्णहटले, "कानिटकर, 22 जून ऐवजी आपण 23ला जाऊ!' मी ह्णहटले, "ह्नभाकर, या सायकल सफरीची कुठे वाअयता करायची नाही. अगदी या कानाचे एया कानास कळता कामा नये. गुपचूप पलायन! जग ह्नवासाचा सायकलवर ह्नारभ! एक जबरर्दैंत तज्ज्णाइलची मनीषा - नशा. आज तू आला नाहीस तर "गडह्ला, ही पुधहा न येइलल वेळ' - मी निघालो... आणि मोठह्ला जड अत:करणाने "सगम' चिखपटाची ह्नवेशिका एका मिखाअया हवाली केली. माख एयास या सफरीची कङ्कपना दिली नाही.
तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 23 जून 1964, मगळवार! बरोबर फं सायकली, लगोटासह कपडे (लगोटामुळे सायकलींग सोप पडत), सतरजी व शभर ज्ज्पये घेऊन आह्णही दोघेजण पुएयाबाहेर पडलो अगदी पहाटे, पहाटे! साडेपाचला आमअया सायकली सातारा रोडने धावूही लागङ्कया. पायडलवर दमदार पावले पडत होती, वेगात वहाणारे वारे कानाना र्ैंपशूलन जात होते. पुएयाचा निरोप घेताना वाइलटही वाटत होते, "जग ह्नवासाची झेप' घेताना अगातला उएसाहदेखील वाढला होता.
मनात विचार तरळत होते, "आह्णही फं साहसी सायकल ह्नवासी आहोत, ना घर ना दार! फं आह्णहाला सगळ जग पहायचय.'
आमचा असा, एकदम, "गुपचूप' जग ह्नवास सुज्ज् झाला. पावसाळा होता पण रेनकोट नङ्महता, सायकली होएया पण हवा भरायचा पप नङ्महता, पक्ष्चर काढायचे साहिएय नङ्महते. टाह्यचल माख होता, कह्यमेरा नङ्महता. "सायकलवर' जग ह्नवास करएयाअया ृङ्गीने तसे पुरेसे साहिएय नङ्महते ना कुणाचा पाठि"बा पण जिज विलक्षण होती. साताङ्खयाअया दिशेने आमअया सायकली धावत होएया. पि"जङ्खयात बराच काळ अडकलेले पक्षी, मोकळे सुटताच जसे आकाशात भरारी घेतील तशी अर्वैंथा आमची झाली होती. काखजचा चढ तर झपाटह्लात चढला. अधाङ्खया बोगणातून जाताना विलक्षण उएसाह वाटत होता. तो काळोख, गारवा, आह्णहाला भिववत नङ्महता. बोगदा सपताच कोवळे ऊन, शीतल हवा आणि र्रैंएयाचा उतार! आता, पायडल न मारताही सायकली वेग घेत होएया. सीटवर आह्णही र्िैंथर बसलो होतो आणि जणू हवेतून आङ्कहादपणे तरगत जात होतो.
माझ वय तेेवीस, ह्नभाकरचे एकवीस! ह्नवासाची कङ्कपना माझी तर सोबत एयाची! माझा उएसाह दाडगा तर एयाची फं एक उमेद! यासवल गोङ्गींमुळे आमअया सायकल ह्नवासाअया टीममधील "सिनीअर मेंबर' मी आपोआप ठरलो होतो.
सायकली धावत होएया. कोणताच नकाशा नङ्महता. पहिला मु,ाम साताङ्खयास करायचा होता. र्रैंएयाअया कडेने आमअया सायकली वेग घेत होएया. समोज्ज्न, मागून ट-क, मोटारी येत, जात होते. मोठे वहान जवळून जाताच "मोठा याखिक र्ैंवर' आणि "वारा' कानावर पडत होता. आमचा "जग ह्नवास' सुज्ज् तर झाला. भारताला जगाची आवखाी ह्णहणतात ना!
काखजअया घाटाअया सुरवातीस एक आ्रदुबर वक्ष आहे. तेथे नेहमी थाबून आह्णही नर्मैंकार करतो. तणत नर्मैंकार कज्ज्न मी दोन प्रशाचे नाणे ठेवले. हे नाणे घरगळत जाऊन दोन लहान दगडात उभे राहिले. एयातील एक खरा दगड व दुसरा मातीचा दगड (ढेकूळ) होता. उताराकडे नाएयास अडथळा ह्णहणजे गवताची काडी होती. यावज्ज्न मला वाटल, खरोखरच बुडएयाला काडीचा आधार! आपण फं साहसी "सायकल ह्नवासी' आहोत. फं डोळे भज्ज्न पहायचे. एया एया क्षणी आनदाअया शिखरावर विराजमान ङ्महायचे. धुक्ष्याचा पाढरट पड्ढा हळू हळू डोंगरावर सरकत जावा तसा माअया मनात काङ्मय ह्नवास सुज्ज् झाला. जून महिना! रिमझिम पाऊस, नागरलेली जमीन, एयातून डोकावणारे हिरवे कोंब पाहख़न शरद सुचू लागले. वेगात असङ्कयाने विचारचक्रु सुजा वेगात फिज्ज् लागले.
झाडे ओली, र्रैंते ओले
डोंगरमाथे भिजलेले,
नागरलेली शेती अनश्र्न ढेकळे
इवलेसे रोप कुठे लवलवे।
मी काही कवी नाही. लेखकही नाही पण धुद निसगल, सायकलचा वेग आणि सणश्र्नसणश्र्न करीत वहाणारे वारे, यात मन एकदम उङ्कहसित झाले, नवविचाराचे, कङ्कपनाचे इऊधनुङ्घय जणू र्ैंवप्तनात येऊ लागले!
होय. मला एक कङ्कपना सुचली तो दगड ह्णहणजे मी व ते नाणे ह्णहणजे आमचा अडथ—याशी सामना करीत होणारा ह्नवास आहे. आमची जिज, परमेरिाची कपा हा गवताअया काडीपेक्षा सरस आधार आहे! खरोखर माझी इलरिावर श्रजा आहे. ह्नयएन तर अतोनात करावेत पण फळाचा हड्ढ नसावा, एयाची कपा असावी हीच इअछा असावी. सुखदु:ख, यश अपयश, मान अपमान हे जीवनाअया मागालवर असणारच! एयाना एवढे महखव न देणेच यो्रय!
सातारला सAयाकाळी आलो. पहिङ्कयाच दिवशी पुणे ते सातारा साधारण एकशे बारा किलोमीटरचा टप्तपा गाठला होता. "हि"मते मदाल तो मदत ए खुदा!' तसे आह्णही अगदी गुपचूपपणे घराबाहेर पडलो होतो, आपण कुठे आहोत याचा पखाा घरअयाना लागू नये ह्णहणून मुजाम नातलगाअया घरी न उतरता आह्णही मिखाअया घरी उतरलो अचानक.
सातारअया सुरेश महाजनींशी ओळख, साहिएय समेलन - मडगाव मे 1964अया सहलीत झाली होती. फोनवर एयाअयाशी सपकल साधला. मोती चा्रकातील एयाचे घरहि छान वाटले, घरातील माणसेहि आतिखयशील होती. चला, आमअया सायकलवरअया जग ह्नवासाची पहिली राख तर अगदी आरामदायी ठरली. ओळख, कधी कुठे कामी येइलल हे सागता येत नाही. माणसाने कधीहि माणसाची मने तोडू नयेत, जोडता आली नाहीत तर एकवेळ परवडेल! सायकलअया "चेनअया' लाह्यक सारखी म्रखी आधारच ठरते हा अनुभव घेतच, सातारला आह्णही पाठ टेकली.